Wednesday, August 20, 2025 11:56:24 PM
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत राहतील. पण जे नागरिक हल्ल्यात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा दहशतवाद्यांना अटक केली जाईल.
Jai Maharashtra News
2025-07-28 20:13:09
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी भारतातील काही नेत्यांचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेत आहे. भारतीय शिष्टमंडळाने शुक्रवारी लँडौ यांची भेट घेतली.
2025-06-07 15:07:45
शशी थरूर यांनी सांगितले की, 'आम्हाला पाकिस्तानशी युद्धात रस नाही. भारत दहशतवाद शांतपणे सहन करणार नाही. दहशतवाद्यांनी उचललेल्या प्रत्येक पावलाला भारत योग्य उत्तर देईल.'
2025-05-25 14:56:40
थरूर यांनी हिंदू धर्माच्या समावेशकतेवर आणि सहिष्णुतेवर भर दिला. बळजबरीने एखाद्यावर श्रद्धा लादणे या धर्मात बसत नाही, असे ते म्हणाले. हिंदू धर्माची तुलना कट्टरतेशी करणाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली.
2025-02-02 17:19:50
दिन
घन्टा
मिनेट